शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना : तीन वर्षांचा कारावास, पाच लाखांचा दंड
मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास, पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद, शेतकऱ्यांना सात दिवसांत शेतमालाचे पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आणि हमीभावाची तरतूद या विधेयकांमध्ये…