दुसऱ्या टप्प्यातही बांधणार ५ लाख घरे ;गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत
मुंबई दि. ३ : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात…