करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल
करवीर : करवीर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते.मात्र त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज तहसीलदार शितल भामरे-मुळे व नायब तहसीलदार…
मराठा : समाजातील लाभार्थ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घ्यावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :157 कोटींचे कर्ज वाटप : 10 कोटी 60 लाख व्याज परतावा कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत,…
काटेभोगाव : पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम नव्याने करण्यात येणार
शेतकऱ्यांना दिलासा करवीर : काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार आहे .अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ…
शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी गावनिहाय आराखडा करा
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन करणे, जास्तीत-जास्त…
मोठी घटना : सुमारे ४० एकरातील उसाला आग : सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान
जिल्ह्यातील आगीची मोठी घटना कोल्हापूर : पाडळी खुर्द ता.करवीर मध्ये उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळाला,यामुळे सुमारे २८ शेतकऱ्यांचे, सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे…
या बंधाऱ्याला : भरावा खचल्याने धोका
करवीर : कोगे ता.करवीर येथे खचलेल्या भरावामुळे बंधाऱ्यांला धोका निर्माण झाला आहे.बंधारा वाहून गेल्या नंतर पाटबंधारे खात्याला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन बांधलेल्या पूलाचे कंत्राटदार…
आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास…… शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद कोल्हापूर : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…
कोल्हापुरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे…
बाजीराव खाडे : गोकुळतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार कोल्हापूर : जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्यवस्था सुयोग्य पद्धतीने…
आठ मार्च ते आठ जून : समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविणार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कागल : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…
वाकरे गावातील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी : कृष्णात तोरस्कर
करवीर : वाकरे ता.करवीर येथील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी सरपंच कृष्णात तोरस्कर यांनी केली.मागणीचे निवेदन सरपंच वसंत तोडकर व ग्रामसेवक संभाजी पाटील यांना…