Breaking News

आबाजींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस : शिरोली दुमाला येथे महाकुंकुमार्चन सोहळ्यास १००० पेक्षा जास्त महिला सहभागी गोकुळमार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे रक्तदान गोकुळचा सौर ऊर्जा प्रकल्प पर्यावरण संरक्षणासह स्वच्छ ऊर्जा अभियानाचे आदर्शवत मॉडेल ठरेल : नाम. हसन मुश्रीफ (‘ गोकुळ’च्या करमाळा येथील सौर उर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन ) जिजाऊंच्या संस्काराची शिदोरी जपूया : इंद्रजित देशमुख विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाची सुरुवात मातृ – पितृ पाद्य पूजनाने, ७५ आकाराची प्रतिकृती साकारात मेणबत्ती प्रज्वलित करून अनोखी शुभेच्छा

करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल

करवीर : करवीर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते.मात्र त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज तहसीलदार शितल भामरे-मुळे व नायब तहसीलदार…

मराठा : समाजातील लाभार्थ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घ्यावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :157 कोटींचे कर्ज वाटप : 10 कोटी 60 लाख व्याज परतावा कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत,…

काटेभोगाव : पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम नव्याने करण्यात येणार

शेतकऱ्यांना दिलासा करवीर : काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार आहे .अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ…

शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी गावनिहाय आराखडा करा

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन करणे, जास्तीत-जास्त…

मोठी घटना : सुमारे ४० एकरातील उसाला आग : सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान

जिल्ह्यातील आगीची मोठी घटना कोल्हापूर : पाडळी खुर्द ता.करवीर मध्ये उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळाला,यामुळे सुमारे २८ शेतकऱ्यांचे, सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे…

या बंधाऱ्याला : भरावा खचल्याने धोका

करवीर : कोगे ता.करवीर येथे खचलेल्या भरावामुळे बंधाऱ्यांला धोका निर्माण झाला आहे.बंधारा वाहून गेल्या नंतर पाटबंधारे खात्याला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन बांधलेल्या पूलाचे कंत्राटदार…

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास…… शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद कोल्हापूर : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

कोल्हापुरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे…

बाजीराव खाडे : गोकुळतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार कोल्‍हापूर : जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने…

आठ मार्च ते आठ जून : समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कागल : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

वाकरे गावातील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी : कृष्णात तोरस्कर

करवीर : वाकरे ता.करवीर येथील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी सरपंच कृष्णात तोरस्कर यांनी केली.मागणीचे निवेदन सरपंच वसंत तोडकर व ग्रामसेवक संभाजी पाटील यांना…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!