Category: पर्यावरण

पर्यावरण

भूस्खलनात दगावलेल्या कुपले दांपत्यांच्या कुटुंबीयांचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले सांत्वन

भूस्खलनात दगावलेल्या कुपले दांपत्यांच्या कुटुंबीयांचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले सांत्वन राधानगरी : कोनोली ग्रामपंचायत पैकी कुपलेवाडी (ता.राधानगरी) येथील भूस्खलनात दगावलेल्या कुपले दांपत्यांच्या कुटुंबीयांची गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी)…

अतिवृष्टीची शक्यता : हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांना दिला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : हवामान विभागाने राज्यातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढे पाच दिवसांसाठी हा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा…

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला.दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा…

पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ उपाययोजना : ब्रिटिशकालीन मोऱ्या बदलणार

कोल्हापुरात पूर भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली, दरडी कोसळल्या,कोल्हापुरात पूर भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार…

पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर एक फूट पुराचे पाणी

पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर एक फूट पुराचे पाणी करवीर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर रात्री 11 वाजता एक फूट पुराचे पाणी आले आहे.रात्री…

कोल्हापूर जिल्ह्यात 23 जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’ नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात 23 जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’नागरिकांना सावधानतेचा इशारा कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दि. 22 जुलै करिता…

चिपळूण,रत्नागिरी,रायगड जिल्ह्यात हाहाकार

रत्नागिरी : गुरुवारची पहाट कोकणासाठी काळी पहाट ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत…

जिल्ह्यात 107 बंधारे पाण्याखाली : राधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.83 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई,…

पूरपरिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल रात्रीपासून बऱ्याच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी…

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका : एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका : एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण Tim Global कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरण व नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!