Month: August 2021

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्याऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी (अराजपत्रित) गट-ब…

लसीकरण : 18 वर्षावरील नागरिकांसाठी येत्या 6 ऑगस्टपासून जिल्ह्यात एकूण 21 सत्रात लसीकरण मोहिम

कोल्हापूर : जिल्हयामध्ये 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. जिल्ह्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिने पहिल्या टप्प्यात 18 वर्षावरील नागरिकांसाठी येत्या 6 ऑगस्टपासून जिल्ह्यात…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबर रोजी

राज्यात चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची वाट पाहतात मुंबई : कोरोना मुळे MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. त्यानंतर…

अपडेट : राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले राधानगरी : राधानगरी आणि धरण कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे, यामुळे धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. चार स्वयंचलित दरवाज्यातून ५७१२ क्‍यूसेस पाण्याचा…

पूरबाधित कर्जदारांना बँकांनी सहकार्य करावे :जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरामध्ये नुकसान झालेल्या कर्जदारांना त्यांच्या कर्जाच्या खात्याचे पुनर्गठन करताना व पूरबाधित पात्र कर्जदारांना नवीन कर्जपुरवठा करताना बँकांनी…

समरजितसिंह घाटगे यांची आरे, हळदी गावाला भेटी : हळदी येथे व्यापाऱ्यांशी चर्चा

समरजितसिंह घाटगे यांची आरे, हळदी गावाला भेटी : हळदी येथे व्यापाऱ्यांशी चर्चा करवीर : करवीर तालुक्यातील आरे , हळदी येथे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळेभाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह…

पुरग्रस्तांसाठी मोठा निर्णय : दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारची ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी

• प्रतिकुटुंब १० हजार, तर घरासाठी दीड लाखाची मदत…..• मृतांच्या नातेवाईकांसाठी एकूण ९ लाखांची मदत…..• म्हाडा करणार पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा,कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

बारावीचा निकाल ९९.६३ टक्के जाहीर : ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण : दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही विद्यार्थिनींची निकालात बाजी

बारावीचा निकाल ९९.६३ टक्के जाहीर : ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले :दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली मुंबई : राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल आज मंगळवार, दुपारी चार वाजता…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड : सीबीएसई १० वीचा निकाल जाहीर : ९९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल आज जाहीर झाला, दुपारी १२ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला.सीबीएसई,दहावीचा निकाल हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम परीक्षांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आला…

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे : १५ ऑगस्टला उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा

मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतीगृहांचा समावेश मुंबई : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी १४…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!