Month: March 2021

‘ गोकुळचा ‘ ५८ वा वर्धापनदिन उत्‍साहात साजरा : गुणवंत कामगार, गोकुळश्री स्‍पर्धा विजेते व क्रियाशील वितरकांचा गुणगौरव व सत्‍कार

कोल्‍हापूरः गोकुळचे वैभव हे उत्‍पादक, कर्मचारी, वितरक व ग्राहक या चार स्‍तंभावर उभे असून सर्वांच्‍या प्रामाणिक कार्यामुळे या वैभवामध्‍ये आणखीन भर पडत आहे, असे गौरवोद्गार चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले.…

कोरोना लसीकरणाची सोय उपकेंद्रात उपलब्ध करण्यात यावी

माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कोल्हापूर : ग्रामीण भागात कोविड १९ लसीकरणाची गती वाढून लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी ज्येष्ठ, वृद्ध लोकांना त्यामुळे…

दोनवडे : अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

तीव्र उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑइल वरून गाडी घसरली कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे ता. करवीर येथे तीव्र उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑइल वरून दुचाकी गाडी घसरल्याने तरुण रस्त्यावर आपटला गेला,…

कोरोना लस प्रत्येक उपकेंद्रावर, गावागावात द्यावी : सुशील पाटील (कौलवकर)

राधानगरी : सध्या ज्येष्ठ नागरिक व अबाल वृद्धांना कोविशिल्ड लस देण्याची मोहीम सुरू आहे. मात्र ही लस प्राथमिक आरोग्य केंद्राएवजी उपकेंद्रावर व प्रत्येक गावात जाऊन देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे…

भोगावती कारखान्याच्या वतीने आमदार पी.एन.पाटील सडोलीकर सत्कार

राधानगरी : केडीसीसी बँकेच्या माध्यमातून आमदार पी.एन. पाटील यांनी शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतच्या कर्जाला व्याज माफी करण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याच धर्तीवर राज्य सरकारकडेही मागणी करून राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जाला व्याजमाफी…

भोगावती गळीत हंगामाची सांगता : ४ लाख ९२ हजार मे. टन उसाचे गाळप

राधानगरी : कारखान्याचा कारभार काटकसरीने करून सभासद व कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटीबध्द असून सर्वच घटकांनी सकारात्मक सहकार्य…

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणी कृषि तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीत स्वीकृत सदस्य म्हणून कोल्हापूरचे चेतन अरुण नरके…

करवीर मधील वंचित निराधारांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : अध्यक्ष संदीप पाटील

करवीर : करवीर तालुक्यातील वंचित आणि निराधार नागरिकांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन करवीर संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्या…

शेतकऱ्यांच्यावर : पडतो सुमारे ५० लाखाचा अतिरिक्त भार

धरण संस्थेचे पाणी वापर करणारे शेतकरी पाटबंधारे विभागाची पाणी पट्टी आकारणी दुप्पट कोल्हापूर : जिल्ह्यातील धरण संस्थांच्या शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत दुप्पट वाढ केल्याने सुमारे ५० लाखाचा अतिरिक्त भार, भुर्दंड शेतकऱ्यांच्या वर…

स्वच्छता, पाणीपुरवठा, जलपुनर्भरणविषयक कामांना पंधराव्या वित्त आयोगातून आता अधिक निधी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती एकुण प्राप्त निधीपैकी ६० टक्के निधी या बाबींसाठी खर्च करावा लागणार मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!